दिलासा; राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :- रत्नागिरीतील चार कोरोनाबाधित रुग्णांपैकी राजीवडा येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाची आणखी एकदा कोरोना चाचणी घेण्यात येईल. साखरतर...

नियम पाळूनच मासेमारीला परवानगी

रत्नागिरी :- कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. शनिवारी सायंकाळी मिरकरवाडा बंदरासह जिल्ह्यातील प्रत्येक बंदरातून मासेमारी नौका समुद्रात झेपावल्या. तब्बल एक...

कोरोना विरुध्द लढ्यात जिल्हा बँकेचा सहकार्याचा हात

व्हेंटिलेटर खरेदीसाठी रत्नागिरी जिल्हा बॅंकेची 13 लाख 36 हजारांची मदत रत्नागिरी :- कोरोना रुग्णांना जिल्ह्यात अधिक चांगले उपचार, सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा...

कोरोनावर मात; एक हजार मेट्रिक टन हापूस आखाती देशात

रत्नागिरी :- कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत कोकणातील हापूसची निर्यात सुरु ठेवण्यात यश आले असून आतापर्यंत सुमारे दीड लाख बॉक्स आखातात रवाना...

जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल- पालकमंत्री

रत्नागिरी :- कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम झाले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल अशी आशा पालकमंत्री अनिल परब यांनी...

पोलिसांशी हुज्जत; नामचिन गुंडाची चांगलीच धुलाई

रत्नागिरी :- संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणार्‍या नामचीन गुंडाने राम नाक्याजवळ धिंगाणा घातला. पोलिसांनी अडविल्यावरून महिला पोलिस कर्मचार्‍याशी त्याने हुज्जत घातली. स्थानिक गुन्हे शाखेचे...

28 दिवसात 13 हजार वाहनचालकांवर कारवाई, 45 लाखांचा दंड

रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरीत वाहन चालकांनी नियम तोडण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. २२ मार्च पासून २८ दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी १३ हजार २४५...

रत्नागिरीकरांना दिलासा; आणखी आठ अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :- मिरज येथे 15 एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेले सर्व आठ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनासह...

मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाबाबत संयुक्त बैठकीनंतर निर्णय

रत्नागिरी :- कोकणाच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे .सद्यस्थितीत असलेल्या लॉक डाऊनमुळे महामार्गाचे काम बंद आहे,हे काम पुन्हा सुरू...

कोकण रेल्वेच्या सहाय्याने 2655 टन धान्य रत्नागिरीत

रत्नागिरी :- लॉकडाऊनच्या काळात कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका पार पाडतेय. या कठिण काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य...