लॉकडाउन काळात मध्यवर्ती वितरण प्रणालीमार्फत मोफत धान्य वाटप

रत्नागिरी :- लॉकडाउनमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासन,दानशूर व्यक्ती,सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मध्यवर्ती वितरण प्रणालीच्या माध्यमातून मोफत शिधा वाटप करण्यात येणार आहे....

बीडीएस परीक्षेत दामले विद्यालयाचे तब्बल १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

५ जणांना सुवर्ण पदक, ३ जणांना रौप्य, तर ९ जणांना कांस्यपदक प्राप्त रत्नागिरी :- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप...

मासेमारीवर राहणार प्रशासनाची करडी नजर

रत्नागिरी:- लॉकडाऊन मधुन शिथिलता मिळाली असली तरी मासेमारी व्यवसायावर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे. मासळी उतरविण्याच्या केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापित करून या ठिकाणी...

अवकाळी पावसाचा दणका; शंभरपेक्षा अधिक घरांचे नुकसान

रत्नागिरी :- अचानक पडलेल्या वळवाचा वादळी पाऊस आणि गारपिट यामुळे संगमेश्‍वरसह दापोली तालुक्याला फटका बसला. हर्णैै येथील 45 घरांचे तर संगमेश्‍वरातील सुमारे साठहून अधिक...

कोकण रेल्वेची पार्सल ट्रेन रत्नागिरीत

रत्नागिरी :- कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा...

बाजार समितीमध्ये आंबा खरेदी-विक्री 23 पासून

  रत्नागिरी :- आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुुरु करण्यात येणार आहे. तशा सुचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक...

संगमेश्वर मधील पिरंदवने गाव 2 दिवसांपासून अंधारात, ग्रामस्थ हैराण

वीज पुरवठा तातडीने सुरू करण्याची गाव विकास समिती संगमेश्वर कार्याध्यक्ष अमित गमरे यांची मागणी संगमेश्वर:- तालुक्यातील पिरंदवने गावातील भाटले वाडी,निवई वाडी,बौध्द वाडी या 3 वाड्या...

जिल्ह्यात 18 गावातील 30 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी :- जिल्ह्यात 18 गावातील 30 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्यात काही ठिकाणी पडलेल्या वळावाच्या पावसाने उष्मा आणखीनच वाढला असून पारा वर चढत आहे....

सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या नियमात कोणतेच बदल नाहीत: डॉ.मुंढे

रत्नागिरी :- लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील ठराविक गोष्टींनाच शिथिलता देण्यात आली आहे.परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू...

मास्कशिवाय फिराल, रस्त्यावर थुंकाल तर बसणार दंड

रत्नागिरी :- लॉकडाऊन मधील काही सवलती सोमवार पासून जिल्हयात लागू झाल्या. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. बाहेर पडताना मास्क...