अधिकृत; जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सहाच
रत्नागिरी:- राज्यस्तरावर जाहीर झालेल्या आकडेवारीत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधित आठ रुग्ण दाखवले गेल्याने एकच गोंधळ उडाला. परंतु वाढलेल्या रुग्णसंख्येबाबतचा घोळ मिटला आहे. मुंबईतील चाकरमानी...
धनंजय कीरांचे इंग्रजी चरित्र ई-स्वरूपात प्रसिद्ध होणार
रत्नागिरी:- महान भारतीय नेत्यांची इंग्रजी आणि मराठी चरित्रे लिहून प्रसिद्धी पावलेले चरित्रकार धनंजय कीर यांचे इंग्रजी चरित्र वाचकांच्या भेटीला येत आहे. सर्व व्यवहार ठप्प...
मुंबई-गोवा महामार्गाची पावसाळ्यापूर्वी पूर्ण दुरुस्ती करा
रत्नागिरी :- पावसापुर्वी रस्त्यांची दुरूस्ती तसेच गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात येणार्या चाकरमाण्यांचा विचार करून महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी. कशेडी ते सावंतवाडी या दरम्यानच्या महामार्गावर एकही...
कठीण काळातही पर्ससीन संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 लाखांची मदत
रत्नागिरी :- राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पर्सननेट मच्छीमार संघाकडून 2 लाखांची मदत करण्यात आली...
रत्नागिरीतून दहा टन मासळी गोवा, केरळकडे रवाना
आरंभीला दिलासा ; इन्सुलेटर गाड्यातून वाहतूक
रत्नागिरी:- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात थांबलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. रत्नागिरीतून पहिल्याच दिवशी सुमारे आठ ते दहा टन...
जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल – ना. सामंत
रत्नागिरी :- जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या 1 हजार 119 व्यक्तिंना होमक्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. कोरोना बाधित सहा पैकी एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण बरे झाले आहे तर...
साखरतर मधील दोन्ही महिला कोरोना निगेटीव्ह
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील 52 तपासणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार साखरतर येथील दोन्ही महिलांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह...
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व ए.एन.एम.नर्स यांना सलग ३ महिने प्रोत्साहनपर भत्ता
राज्यात प्रथमच जिल्ह्यात अंमलबजावणी
रत्नागिरी:- राष्ट्रीय संकटात उल्लेखनीय काम करणार्या जिल्ह्यातील आशा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व ए.एन.एम. नर्स यांना सलग ३ महिने प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा...
साखरतर मधील दोन महिलांचा अहवाल आज येणार?
रत्नागिरी:- जिल्ह्यामध्ये सहा कोरोनाबाधित सापडले होते. त्यातील खेड येथील एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण बरे झाले आहेत. त्यातील एकाला घरी सोडण्यात आले आहे. तर...
नाव कमी केलेल्या हजारो व्यक्ती रेशनपासून वंचित
रत्नागिरी :- कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात प्रत्येक गरजू व्यक्तीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. परंतु लॉकडाउनपूर्वी रेशनकार्ड वरून नाव कमी केलेल्यांची संख्या मोठी...