कोकणच्या राजाची लवकरच हवाई सफर; चार्टर प्लेनने हापूस युरोपवारीवर

रत्नागिरी :- कोरोनामुळे हापूसच्या स्थानिकस्तरावरील खरेदी-विक्रीबरोबरच निर्यातीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातून व्यावसायिक सावरले असून समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये निर्यात सुरु राहीली. आता कोकणाचा हापूस...

खालगाव गोताडवाडीतील युवकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ठेवला आदर्श

जीवनावश्यक वस्तू व 2100 मास्क वाटप रत्नागिरी :- ग्रामीण भागातील बांधकाम मजूर,शेतीची कामे थांबले असल्याने कामगारांचे हाल होत आहे.शासन आपल्या सर्वोतोपरी मदत करत आहे तरीही...

महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या कामांसाठी नव्या ठेकेदाराची नियुक्ती

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांची कामे रखडली असून त्यांना चालना देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शास्त्री पुलासह कोळंबे, अंजणारी, सप्तगिरी या चार पुलांच्या कामांसाठी नवीन ठेकेदाराची...

उद्योजक आसिफ खलपे यांच्यामार्फत १०० गरजुंना मदत

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या संपुर्ण लॉकडाऊन आहे. मात्र याच लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातुन अनेक जण गरजु...

परवानगी असूनही तालुक्यात फिरताना बागायतदारांची अडवणूक

रत्नागिरी :- आंबा वाहतूकीसाठी परवानगी असतानाही तालुक्यांतर्गत फिरणार्‍या काही बागायतदारांची अडवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. तपासणीच्या ठिकाणी असलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी सोडत नसल्यामुळे...

जिल्हा परिषदेचा अखर्चित निधी वाढण्याची शक्यता

लॉकडाउनमुळे रखडलेली विकासकामे पूर्ण करणे अशक्य रत्नागिरी:- अर्थिक वर्ष जून महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेकडील निधी खर्च करण्यासाठी मूदत मिळाली आहे. त्याचा फायदा काही ठेकेदारांना...

आणखी 14 अहवाल निगेटिव्ह; प्रतीक्षा केवळ 15 अहवालांची

रत्नागिरी:- मागील 24 तासात मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 14 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज रोजी प्रलंबित...

जिल्ह्यात 1,443 कामगार रस्त्यांवर कार्यरत

चौपदरीकरणासह पावसाळी कामे; निवासासह सोशल डिस्टन्सिंगची अट रत्नागिरी :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील 266 किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. केंद्र शासनाकडून रस्ते कामांना शिथिलता...

बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह सापडला

रत्नागिरी :- खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेले दोघे बुडाल्याची घटना तालुक्यातील सांडेलावगण-कासारी येथे घडली होती. यातील एकाचा मृतदेह लगेच सापडून आला होता तर दुसरा बेपत्ता...

रत्नागिरीवासीयांच्या शिस्तीमुळेकोरोना मुक्ती साध्य : ॲड. परब

रत्नागिरी :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठरलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासन आणि नागरिकांनी शिस्तीने काम करुन कोरोना मुक्ती मिळवली आहे. येणाऱ्या काळात ही टिकवू या,...