चोरीच्या संशयातून मिरकरवाड्यात तरुणाला हात बांधून, कपडे काढून मारहाण

रत्नागिरी:- दुकानात चोरी केल्याच्या संशयातून मिरकरवाडा येथे तरुणाला आधी हॉटेलमध्ये आणि नंतर दुकानाजवळ नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. तरुणाचे हात मागे बांधून कपडे काढून...

लाखांच्या जागेला कोट्यवधीचा भाव आला कुठून

महागड्या जागेसाठी अट्टाहास; व्यवहाराला भ्रष्टाचाराचा वास रत्नागिरी:- रत्नागिरी पालिका सुमारे चार गुंठे जागेसाठी 1 कोटी 23 लाख रुपये मोजायला तयार झाली आहे. हा चमत्कारीक आकडा आला...

जिल्ह्यात अवघे 3 नवे पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात केवळ 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा...

रामदास सावंत हत्या प्रकरण; उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना बेस्ट डिटेक्शन रिवार्ड

चिपळूण:- चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास जलद लावल्याने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व त्यांच्या सहकारी वर्गाला नुकतेच...

जामनगर-तिरुनवेल्ली, गांधीधाम-तिरुनवेल्ली गाड्यांना जादा डबे

रत्नागिरी:- दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम रेल्वेने कोकण मार्गावर धावणार्‍या जामनगर-तिरुनवेल्ली व गांधीधाम-तिरूनवेल्ली या दोन साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार...

जिल्ह्यात कोरोनाचे केवळ आठ पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यत केवळ आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 32 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह...

संकटातून सावरणाऱ्या मासेमारी व्यवसायासमोर जेलिफिशचे संकट

रत्नागिरी:- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश्य हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणार्‍या रत्नागिरी तालुक्यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट आ वासून उभे आहे. गेले...

कोरे मार्गाच्या दुपदरीकरणासह विद्युतीकरण वेगाने; पाच नवी क्रॉसिंग स्थानके उभारणार

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान करण्यासाठी दुपदरीकरणासह विद्युतीकरण वेगाने सुरु आहे. दोन स्थानकांमधील अंतर कमी करण्यासाठी पाच नवीन क्रॉसिंग स्थानके उभारण्याचा निर्णय घेण्यात...

पाली, मिरजोळेत बिबट्याच्या वासरांवर हल्ला 

रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे आणि पाली येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन्ही ठिकाणी बिबट्याने वासरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला आहे....

प्रतिक्षा संपुष्टात… गणपतीपुळेत आजपासून दर्शनाची पर्वणी

रत्नागिरी:- राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील मंदिरे सोमवारपासून (ता. 16) भक्तांना दर्शनासाठी खुली होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाने सकाळी दोन तास स्थानिकांना...