नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण हाऊसफुल्ल; पर्यटकांची प्रचंड गर्दी

रत्नागिरी:- स्वच्छ व सुंदर किनारे, निसर्गरम्य ठिकाणांसह कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने मुंबई, पुण्यासह विविध मोठ्या शहरातील बहूतांश पर्यटक नववर्ष स्वागतोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लाखो पर्यटक...

शहरातील स्मशानभूमीत आता गॅसवरील शवदाहिनीवर अंत्यसंस्कार 

रत्नागिरीः- हजारो वर्षापासून मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर केला जातो. रत्नागिरी शहरातील दोन्ही स्मशानभुमीत याच पध्दतीचा वापर केला जात होता. आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार...

नव्या वर्षात रेल्वे धावणार विजेवर 

येणाऱ्या वर्षात कोकण रेल्वे अधिक गतिमान होणार रत्नागिरी:- सरत्या २०२० या वर्षात कोकण रेल्वेने देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात अत्यंत महत्वपूर्ण अशी भूमिका बजावली आहे. गेल्या...

आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरीः- तालुक्यातील आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केली. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाली होती. भक्षाच्या शोधात असताना बिबट्या आगरनरळ येथे राहणार्‍या वासुदेव...

दिव्यांग शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 31 मार्चची डेडलाईन

रत्नागिरी:- दिव्यांग शासकीय कर्मचार्‍यांनी 31 मार्चपर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा कारवाई करण्याचे संकेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिले आहेत. अपंग कर्मचारी संघटना व प्रशासन...

कशेडी घाटात अपघात; ५० फूट खोल दरीत कोसळली बस

रत्नागिरी:- खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही...

रत्नागिरी तालुक्यात ५३ ग्रामपंचायतीत १०८० उमेदवारांचे अर्ज

रत्नागिरी:- ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.रत्नागिरी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या ५४७ जागांसाठी १०८० उमेदवारांनी अर्ज सादर केले...

जिल्ह्यात चोवीस तासात 5 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- मागील 24 तासात 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 258 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एकाही रुग्णाचा उपचारा...

निवळी येथे लक्झरी बसच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील सुतारवाडीजवळील वळणात काळ्या रंगाच्या लक्झरी बसच्या धडकेत नेपाळी प्रौढाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 6.30...

जिल्ह्यात एक हजारहून अधिक कच्चे बंधारे

रत्नागिरी:- पाऊस थांबल्यानंतर जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दरवर्षी गावागावात लोकसहभागातून बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली जाते. यंदा लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरवात...