जिल्ह्यात शिमगोत्सव कसा साजरा करावा…जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्सवाकरीता मुंबई पुण्यावरुन नागरीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा...
गणेशोत्सवात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी; त्रिसूत्रीवर भर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत....
भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची रूपरेषा जाहीर
रत्नागिरी:- श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाला ६ मार्चला प्रारंभ होणार आहे. यासंदर्भात रविवारी अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव भैरव...
आंबेशत घोसाळेवाडी येथे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:-सालाबादप्रमाणे यावर्षी आंबेशेत घोसाळेवाडी येथे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 25 मार्च रोजी पालखी नृत्य स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती शेखर घोसाळे...
रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
राजापूर:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी...
रत्नदुर्ग, किल्ला परिसरात सापडली ऐतिहासिक समाधीस्थळे
रत्नागिरी:- शहराजवळील रत्नदुर्ग व पेठकिल्ला परिसरात ऐतिहासिक समाधीची शोध मोहीम अभ्यासकांनी सुरु केली आहे. सध्या सात समाध्या आढळून आल्या असून त्यावर छत्री, कळस, कोरलेले...
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यक्षेत्रातील मानाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर
रत्नागिरी:- महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांपैकी अग्रगण्य नाव असलेले ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना साहित्यक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा "जनस्थान पुरस्कार" 10...
‘पुस्तकांचे गाव’ लवकरच प्रत्यक्षात अवतरणार
कवी केशवसुतांचे मालगुंड गाव ; भाषा विकास विभागाकडून पाहणी
रत्नागिरी:- ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्याचे कवी केशवसुतांच्या मालगुंड गाववासीयांचे सहा वर्षांपूर्वीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार...
३८ व्या वर्षी देखील कर्ला-आंबेशेतची गणेश आगमनाची अखंडित परंपरा
रत्नागिरी:- गणेश आगमनाची भव्य दिव्य मिरवणूक काढून सर्वाचे लक्ष वधून घेणार्या कर्ला‚ आंबेशत गावांची गणेश आगमन मिरवणूक दि. १९ सप्टेंबरला वाजत गाजत निघणार आहे....
मिऱ्याच्या रेणू सावंतची आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गावची सुकन्या चित्रपट दिग्दर्शिका रेणू सावंत यांनी मिऱ्या येथे राहून चित्रपट व माहितीपट चित्रित करून दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर उमटवली...