अखेर तीने उक्षीचा निरोप घेतला…
आजीजा काझी ही उक्षी गावातील एक गरीब स्त्री.थोडे मानसिकतेमुळे तीने आपले जीवन रस्त्यावर,,पाण्यात,थंडी उन्हाळ्यात काढले.गावातील रस्ता स्वच्छ करण्यात तीचा पुढाकार.लोकांकडे मागून खायची.आणि...
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नवनिर्मितीने भरले महामार्गावरील खड्डे.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक,आरोग्य,कला,
शैक्षणिक,क्रिडा,पर्यावरण आदि.क्षेत्रात कार्यरत असणारे नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी आज एल्गार पुकारत राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सुजान नागरीक,स्कूलचे विद्यार्थी, जेष्ठ...
गाव विकास समितीने दूर केली जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय.
जमिनीच्या_ओलाव्यामुळे विद्यार्थ्यांची होत होती गैरसोय,समस्या लक्षात घेऊन गाव विकास समितीकडून तातडीने 10 बेंच देऊन मदतीचा हात.
...
गाव विकास समिती मार्फत संविधान दिन निमित्त २रा लोकशाही मेळावा संपन्न…
शासनाने पुढाकार घेऊन संविधान साक्षारता अभियान राबविल्यास लोकशाही मजबूत होईल,गलिच्छ राजकारण हद्दपार होईल - गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची...