शिमगोत्सव साध्या पद्धतीने; पालखी खेळण्याची परवानगी नाही
ना. सामंत; वेळेची देखील मर्यादा
रत्नागिरीः यावर्षीचा शिमगोत्सव कोरोनाचे नियमाचे पालन करुन करण्यात येणार आहे. तर कोकणातील सर्वात मोठा असलेला भैरी उत्सवहि साध्या पध्दतीने साजरा करण्यात...
रत्नागिरीत देऊडमध्ये आढळला मानवी सांगाडा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देऊड‚ चाटवडवाडी येथील जंगलात मानवी सांगडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारनंतर हि घटना उघड झाली आहे. जंगलमय भाग असल्याने तेथे...
दुर्दैवी; बाप-लेकीवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ
रत्नागिरी:- आपली मुलगी बरी व्हावी... तीने आजारावर मात करून पुन्हा हसत-खेळत हिंडावे यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मागील वर्षभरापासून...
कोरोनाचे नियम पाळून १० जणांच्या उपस्थितीत पालखी मिरवणुकीने नेण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
रत्नागिरी:- जिल्ह्यात आता पालखी घरोघरी नेण्यास प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे. १० जणांच्या उपस्थितीत पालखी मिरवणुकीने नेण्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यात...
नांदीवडेतील ‘आयसोलेशन सेंटर’ ठरले रुग्णांसाठी नवसंजीवनी
72 रुग्ण झाले कोरोनामुक्त; शून्य मृत्यूची नोंद
रत्नागिरी:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची कोविड आयसोलेशन केंद्र भरले आहेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय...
पालखी सोबत असणाऱ्या मंदिर विश्वस्त, पालखीधारकांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक नाही
मा.जिल्हाधिकारी यांचे सुधारित आदेश
रत्नागिरी:- शिमगोत्सवासाठी मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांना कोरोनाची चाचणी करणे आवश्यक नसल्याचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. पालखी सोबत असणाऱ्या मर्यादित...
आदर्शवत! नाणीज गावात विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव
रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीजच्या ग्रामसभेमध्ये विधवा प्रथा निमुर्लनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शासन निर्णय झाल्यानंतर ग्रामस्थांनी नाणीजमधील सोळा वाड्यांमध्ये बैठका घेतल्या. चर्चा घडवून आणल्या,...
चाकरमानी मुंबईत… गणेशोत्सव रत्नागिरीत; नव्या संकल्पनेची मुहूर्तमेढ
रत्नागिरी:- गणेश चतुर्थीला घरात गणपती बसवून पूजाअर्चा करण्याची परंपरा आहे. ती कोरोनातील टाळेबंदीमुळे खंडित होऊ नये यासाठी हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृतिदलाने सकारात्मक संकल्पना...
घरबांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे!
रत्नागिरी:- फडणवीस सरकारच्या काळात गावात घर बांधायचे असेल तर केवळ ग्रामपंचायतीची नव्हे तर पंचायत किंवा जिल्हा परिषद स्तरावरील नगररचना अधिकार्याची परवानगी बंधनकारक राहणार असल्याची...
ग्रामकृतिदलाच्या रूपाने आमच्यासाठी देवच धावून आला
संतोष साळवी; मुंबईत राहून चाकरमान्यांच्या घरी गणेशोत्सव
रत्नागिरी:- कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गावाकडे गणेशोत्सवासाठी चौदा दिवस क्वारंटाईन होणे नोकरीमुळे शक्य नव्हते. मनात रुखरुख होती ती...