Friday, March 14, 2025
spot_img

तालुकाध्यक्ष पदावरून रत्नागिरी राष्ट्रवादीत दोन गट

रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदासाठी एकमत न झाल्यामुळे कोअर कमिटीने नाव निश्‍चित करुन जिल्हाध्यक्षांना सुचवावे अशा सुचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. तालुकाध्यक्ष नियुक्तीबाबत...

जयंत पाटलांकडुन तटकरेंची पाठराखण

योगेश कदमांना कानपिचक्या  रत्नागिरी:- खासदारांना कुठेही जाऊन आढावा घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे खासदार तटकरे यांनी घेतलेल्या बैठकीबाबत आक्षेप घेण्याची गरज नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा...

शिवसेना संपेल पण नाणार रिफायनरीचा विषय संपणार नाही

भाजप नेते प्रमोद जठार यांचा हल्लाबोल  रत्नागिरी:-  राजापूर तालुका बार असोसिएशनने राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे रिफायनरीबाबत केलेली मागणी रास्त असून त्यांचे अभिनंदन केले पाहीजे. नाणार...

ठाकरेंचा विश्वासू शिलेदार नाराज; मनधरणीसाठी प्रयत्न

मुंबई:- फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री असलेले शिवसेनेचे एक महत्त्वाचे शिलेदार रवींद्र वायकर यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी...

भाजपकडून दक्षिण रत्नागिरी विस्तारित कार्यकारिणीची घोषणा

रत्नागिरीः- भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तारीत कार्यकारणीसह विविध सेल, मोर्चाच्या जिल्हा प्रमुखांची नावांची घोषणा रविवारी माजी राज्यमंत्री आ.रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष अड.दिपक पटवर्धन...

मुदत संपणाऱ्या ग्रा. पं.चा ताबा जनतेकडे की अधिकाऱ्यांकडे

रत्नागिरी:- जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात जवळपास पाचशे ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. कोरोनामुळे या ठिकाणी निवडणूका न घेता प्रशासक नेमण्यात येणार...

कोरोनाने डळमळीत कारभार सुधारण्यासाठी जि. प. अध्यक्षांचे नियोजन

रत्नागिरी:- कोरोनामुळे डळमळीत होत असलेला जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी पावले उचलली आहेत. कर्मचार्‍यांचे रखडलेली बिले, जनसुविधांतर्गत...

सुधारित नळपाणी योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या चाचणीचा शुभारंभ

रत्नागिरी :-सुधारित नळपाणी योजनेच्या नवीन मुख्य जलवाहिनीच्या चाचणीचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शीळ येथे झाला. त्यामुळे 51 टक्के पाण्याची...

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नवनिर्मितीने भरले महामार्गावरील खड्डे.

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक,आरोग्य,कला, शैक्षणिक,क्रिडा,पर्यावरण आदि.क्षेत्रात कार्यरत असणारे नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी आज एल्गार पुकारत राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सुजान नागरीक,स्कूलचे विद्यार्थी, जेष्ठ...

पारंपारिक मच्छीमारांना भाजपचा पाठिंबा.

पारंपरिक मच्छीमारांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. बेकायदा एलईडी लाईटद्वारा मच्छीमारी करणार्‍यांना शासनाने पाठिशी घातल्याने पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भाने केलेल्या...