सेनेला स्वपक्षातूनच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्हे
रत्नागिरी:- तालुक्यात एकहाती सत्ता मिळवण्याची घोषणा करणार्या शिवसेनेला आता स्वपक्षातीलच बंडखोरीचे ग्रहण लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ५४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीत उमेदवारीवरून तू तू...
पावसमध्ये आरंभी निवडणूक नको रे बाबा
उमेदवार शोधण्याची वेळ ;शिवसेनेचे वर्चस्व
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे गावपातळीवरील राजकारण तापायला सुरवात झाली आहे. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेकजणं गुडघ्याला बाशिंग बांधुन असतात. मात्र...
ग्रामपंचायत निवडणुकीची आजपासून रणधुमाळी
रत्नागिरी:- जिल्ह्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 479 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला बुधवार पासून सुरुवात होणार....
अर्थव्यवस्थेचा कणा उध्वस्त करण्याचा मोदींचा डाव: नंदकुमार बघेल
रत्नागिरी:- देशात संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे देशातील शेतकरी हा देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि हा कणा उध्वस्त करण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र...
रत्नागिरी राष्ट्रवादीची स्वबळावर तयारी सुरू
ग्रामपंचायत निवडणुका; 23 ठिकाणी चाचपणी पूर्ण
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यस्तरावरील महाविकास आघाडी पहायला मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुक्यातील कार्यकर्ते प्रत्येक...
खासदार विनायक राऊत सलग दुसऱ्यांदा ‘टॉप 25’ मध्ये
रत्नागिरी:- उत्कृष्ट कारभार, दूरदृष्टी, उच्च विचारसरणी, जबाबदारीने काम, शैली, निर्णयक्षमता, गांभीर्य आणि कार्यकुशलतेची क्षमता या निकषाच्या आधारे दिल्लीतील फेम इंडिया या हिंदी मासिकाने खासदारांचा...
कृषी कायद्यांच्या आडून राजकारण; अराजक माजविण्याचा प्रयत्न
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप
रत्नागिरी:- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास...
सरपंच पदासाठी 15 डिसेंबरची आरक्षण सोडत पुढे ढकलली
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षणासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते; मात्र 15 डिसेंबरला होणारी आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनेक गाव पुढार्यांचा...
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; 15 जानेवारीला मतदान
रत्नागिरी:- राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे,...
ठाकरे सरकारला आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना झेपणारं नाही: खा. विनायक राऊत
रत्नागिरी:- ठाकरे सरकारला आव्हान देणं हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना झेपणारं नाहीय. तसा प्रयत्न त्यांनी करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक...