कोंडसर येथे मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील कोंडसर येथील खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोघा पौढांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. सोमवारी दुपारी बुडालेल्या दोघांचेही मृतदेह...
जैतापूर कुवेशी येथे पकडला ब्लॅक पँथर
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कूवेशी येथे श्री. हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाउंडला लावलेल्या तारेच्या फासकित ब्लॅक पँथर अडकल्याची माहिती श्री. पद्मनाथ उर्फ...
राजापूर तालुक्यात तब्बल १७ कोटींचे सोनेतारण कर्ज
राजापूर:- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील सहकारी संस्थेच्या ताब्यात असलेले कोट्यवधी रुपयाचे सोने चोरीस गेल्यानंतर पोलीस खात्याने जोरदार तपास सुरु केला आहे. याचवेळी राजापूर तालुक्यात...
अणुस्कूरा घाटात दरड कोसळली; वाहतूक आंबा घाट मार्गे वळवली
रत्नागिरी:- जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक...
वाटूळ येथे वाळूने भरलेला डंपर पलटी होऊन चालक ठार; अपघातानंतर ट्रक जळून खाक
राजापूर :- मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ नजीकच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर पलटी होवून झालेल्या अपघातात डंपर चालक जागीच ठार झाला. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान...
विजेचा शॉक लागून दोन गुरांचा मृत्यू
राजापूर:- जमिनीवर पडलेल्या प्रवाहीत विजवाहिनीचा धक्का बसून दोन गुरांचा जागीच मृत्यु झाला आहे. सोमवारी सकाळी शहरानजीकच्या धोपेश्वर कप्पलवाडी येथे ही दुर्घटना घडली. साक्षी सुहास...
साखरीनाटे येथे विजेच्या धक्क्यामुळे युवकाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील साखरीनाटे येथे विज पडून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साखरी नाटे येथील मुबसम मलिक सोलकर (32) असे मृत्यू झालेल्या युवकाचे...
राजापूर येथे कंटेनर उलटून भीषण अपघात; एक ठार, सहाजण गंभीर
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गाडगीळ वाडी येथे कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले....
हातिवले येथे दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार
राजापूर:- तालुक्यातील जैतापूर-हातिवले सागरी महामार्गावरील हातिवले येथे उतारावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये जुवाठी येथील विजय विठोबा बाणे (50) जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना...
मोबाइल कसिनो खेळातून आर्थिक नुकसान झाल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या
राजापूर:- मोबाइल कसिनो खेळातुन मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आलेल्या नैराश्यातुन राजापूर शहरातील एका ३७ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करुन आपले जीवन संपवल्याची घटना...