राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला! राज्य सरकारचा नवा आदेश जारी!
मुंबई:- काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. राज्य...
राज्यात पुन्हा निर्बंध, नवी नियमावली जाहीर
मुंबई:- राज्यात लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी अद्यापही अनेकजण निष्काळजीपण वागत असून त्यांनी लस घेतली नसल्याचं समोर येत आहे. त्यावर आता राज्य सरकारने...
एक एप्रिलपासून राज्यातील निर्बंध हटवणार: आरोग्यमंत्री
मुंबई:- गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे सरकारने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. ती एक एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बध हे हटवले जाणार आहेत. तसेच मास्कचा वापर मात्र...
रिफायनरी विरोधातील आंदोलनासाठी राज्याबाहेरून फंडिंग तरीही बारसू रिफायनरी होणारच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत प्रतिपादन
मुंबई:- कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनासाठी बेंगळुरूमधून पैसा येत असल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
राज्यात आजपासून निर्बंध शिथिल; रत्नागिरीचा समावेश ‘अ’ वर्गवारीत
मुंबई:- कोविड नियमावलीअंतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता 50 टक्के...
एसटी विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल,...
महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवला; निर्बंध काही प्रमाणात शिथील
मुंबई:- महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात...
राज्य सरकारचा मोठा निर्णय; गावापासून 200 मीटर जमिनीला आता एनएची गरज नाही
मुंबई:- गावठाणापासून ज्यांची 200 मीटरच्या आत शेतजमिन आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठा हिताचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या जमिन मालकांना बिनशेती परवानगी अर्थात एनए ची गरज भासणार...
एसटी संपाचा तिढा अखेर सुटला; कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश
मुंबई:- ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
कुठल्याही...
21 नोव्हेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी आरक्षण बंद
रत्नागिरी:- रेल्वे प्रशासनाने गाड्यांना दिलेला स्पेशलचा दर्जा हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता लॉकडाऊन पूर्वीचे गाड्यांना क्रमांक देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आरक्षण प्रणाली अद्यावत केली...