राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू
मुंबई:- राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.
विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये...
लाॅकडाऊनच्या कडक निर्बंधांची नियमावली जारी; उद्यापासून लागू
मुंबईः महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या...
राज्यात आजपासून निर्बंध शिथिल; रत्नागिरीचा समावेश ‘अ’ वर्गवारीत
मुंबई:- कोविड नियमावलीअंतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता 50 टक्के...
राज्यात पुन्हा निर्बंध, नवी नियमावली जाहीर
मुंबई:- राज्यात लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी अद्यापही अनेकजण निष्काळजीपण वागत असून त्यांनी लस घेतली नसल्याचं समोर येत आहे. त्यावर आता राज्य सरकारने...
राज्य सरकारचा मोठा निर्णय; गावापासून 200 मीटर जमिनीला आता एनएची गरज नाही
मुंबई:- गावठाणापासून ज्यांची 200 मीटरच्या आत शेतजमिन आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठा हिताचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या जमिन मालकांना बिनशेती परवानगी अर्थात एनए ची गरज भासणार...
महाराष्ट्रात आज रात्री ८ पासून निर्बंधांची नवीन नियमावली जाहीर, पहा काय सुरू आणि काय...
मुंबई:- राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत...
महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवला; निर्बंध काही प्रमाणात शिथील
मुंबई:- महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात...
राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध
मुंबई:- डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने...
राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला! राज्य सरकारचा नवा आदेश जारी!
मुंबई:- काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्य सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. राज्य...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई:- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...