रत्नागिरी-सिंधुदुर्गातील 102 कात कारखाने बंद करा; उच्च न्यायालयाचे आदेश
अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे दिले निर्देश
मुबई:- खैर लाकडाच्या तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिपळूण कनेक्शन उघड केले होते. यानंतर इडी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी असलेल्या...
रिफायनरी विरोधातील आंदोलनासाठी राज्याबाहेरून फंडिंग तरीही बारसू रिफायनरी होणारच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान परिषदेत प्रतिपादन
मुंबई:- कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनासाठी बेंगळुरूमधून पैसा येत असल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी सहकार्य: ना. सुधीर मुनगंटीवार
रत्नागिरी:- रत्नागिरी येथे प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले....
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई:- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
राज्य सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल प्रतिलिटर ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त
मुंबई:- राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा...
परिवहन मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीची छापेमारी
मुंबई:- शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी...
राज्य सरकारचा मोठा निर्णय; गावापासून 200 मीटर जमिनीला आता एनएची गरज नाही
मुंबई:- गावठाणापासून ज्यांची 200 मीटरच्या आत शेतजमिन आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठा हिताचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या जमिन मालकांना बिनशेती परवानगी अर्थात एनए ची गरज भासणार...
एसटी संपाचा तिढा अखेर सुटला; कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश
मुंबई:- ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
कुठल्याही...
राज्यात मास्कमुक्ती; कोरोनाच्या सर्व निर्बंधातून मुक्तता
मुंबई:- महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे गुढीपाडवा सणादिवशी शोभायात्रांमध्ये कसली आडकाठी येणार नसून धुमधडाक्यात हा...
एक एप्रिलपासून राज्यातील निर्बंध हटवणार: आरोग्यमंत्री
मुंबई:- गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे सरकारने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. ती एक एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बध हे हटवले जाणार आहेत. तसेच मास्कचा वापर मात्र...