कुसुमताई पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी ठेव योजनेला उदंड प्रतिसाद
एक कोटीच्या ठेवी जमा
रत्नागिरी:- कुसुमताई सहकारी पतसंस्थेतर्फे दसरा-दिवाळी ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीसाठी ही ठेव योजना...
पर्यटन व्यावसायाला 2 हजार कोटीचा फटका
कोविडचे सावट; हॉटेल्स, लॉजिंगसह मंदिर दर्शनाची प्रतिक्षा
रत्नागिरी:- कोविडमधील टाळेबंदीचा सर्वाधिक परिणाम पर्यटन व्यावसायावर झाला. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजिंगसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 हजार...
कृषीच्या बारा घटकांचा ताळेबंद एका क्लिकवर
रत्नागिरी:- तळागाळात काम करणाऱ्या कृषी सहायकांनी केलेल्या कामाची माहिती तत्काळ आणि सोप्या पद्धतीने थेट संचालकांपर्यंत पोचवण्यासाठी केलेल्या ऑनलाईन रिपोर्टमध्ये बारा विविध घटकांचा समावेश आहे....
कुसुमताई पतसंस्थेत सव्वा दोन कोटीच्या ठेवी
ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ
रत्नागिरी:- तालुक्यातील प्रतिथयश कुसुमताई पतसंस्थेने जाहीर केलेल्या ठेववृध्दी मासाला यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत पतसंस्थेच्या सर्व शाखांमधून...
भारतीय डाक कार्यालयात देखील ऑनलाईन व्यवहार
साडेपाचशे शाखांमधून साडेसहा कोटींचे व्यवहार
रत्नागिरी:- भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी अधिक्षक डाकघर कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व 650 टपाल कार्यालयात बँकींग व्यवहार सुरु आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात रत्नागिरी...
महावितरणची जिल्ह्यात ७२ कोटी ४५ लाखांची थकबाकी
रत्नागिरी :- महावितरणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७२ हजार ६२३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणकडे ७२ कोटी ४५ लाख ३८ हजार रूपयांची थकबाकी...
1 एप्रिलपासून 10 बँकांचे विलीनीकरण करून 4 बँका होणार.
1 एप्रिलपासून देशातील एकूण दहा बँकांचे विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर त्यांचे केवळ चार बँकांमध्ये रूपांतर होईल. यासह 2017 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या...
आधुनिकतेची कास धरत नवदशकात भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस
नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कास धरत भारताला नवभारताकडे नेणारा हा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे. याचे मी मनापासून स्वागत करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
वास्तवाचे भान हरवलेला अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी...
राज्यासाठी विशेष आशादायी नसलेला अर्थसंकल्प सादर
देशाच्या वित्तमंत्री निर्मला सितारामन यांच्या संसदेतील लांबलचक अर्थसंकल्पीय भाषणा नंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या नेत्यांमध्ये कही खुशी कही गम अशीच प्रतिक्रीया पहायला मिळाली. सत्तेवर...