आर्जु कंपनी पाठोपाठ पिग्मी गोळा करणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला
रत्नागिरीकर हवालदिल; कंपनीचे रत्नागिरीतील कार्यालय बंद
रत्नागिरी:- रत्नागिरीकरांना आर्जु टेक्सोल कंपनीने गंडा घातलेला असतानाच रत्नागिरीतील छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून पिग्मी गोळा करणार्या ‘महामुंबई’तील एका कंपनीने लाखो रुपयांना...
रत्नागिरीत आणखी एका बोगस फायनान्स कंपनीकडून लाखोंचा गंडा
शेकडो महिलांना चुना; कर्जाच्या नावाखाली लूट
रत्नागिरी:- शहर परिसरात आणखी एका फायनान्स कंपनीने उच्छाद मांडला आहे. मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करून या कंपनीने शेकडो महिलांना चुना...
प्रभागसंघाच्या व्यवस्थापिकेकडून ३१ लाखाचा अपहार
चौकशी सुरू : सुनावणीला गैरहजर, संगनमताने प्रकार झाल्याची माहिती
रत्नागिरी:- शहराजवळच्या एका गावामध्ये प्रभाग संघाच्या माध्यमातून सुमारे ३१ लाखाचा अपहार झाल्याचे पुढे आले आहे. महिला...
बँक कर्मचाऱ्यांचा उद्यापासून दोन दिवसाचा संप
खासगीकरणाच्या धोरणाविरोधात जिल्ह्यात बंद; व्यवहार होणार ठप्प
रत्नागिरी:- बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात संघटनांनी सोमवारपासून दोन दिवसाचा संप पुकारला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात होणार असून...
अथर्व कंपनीकडून रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना
रत्नागिरी:- रत्नागिरीत कार्यालया असलेल्या अथर्व फोरयू इन्फ्रा अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांची सुमारे ९०० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने...
कर्जफेडीसाठी तगादा लावल्याने विष घेऊन संपवले जीवन; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- जेसीबी चोला मंडल या फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने राजापूर तालुक्यातील हसोळ सौंदळ येथिल अजीम कादर नाईक...
बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल; 10 ऐवजी 9 वाजता होणार कामकाज सुरू
मुंबई:- बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. आरबीआयने ग्राहकांसाठी ही खास...
1 एप्रिलपासून 10 बँकांचे विलीनीकरण करून 4 बँका होणार.
1 एप्रिलपासून देशातील एकूण दहा बँकांचे विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर त्यांचे केवळ चार बँकांमध्ये रूपांतर होईल. यासह 2017 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या...
पाच वर्षात जिल्ह्यातील 43 पतसंस्था अवसायनात
रत्नागिरी:- सर्वसामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा...
भारतीय डाक कार्यालयात देखील ऑनलाईन व्यवहार
साडेपाचशे शाखांमधून साडेसहा कोटींचे व्यवहार
रत्नागिरी:- भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी अधिक्षक डाकघर कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व 650 टपाल कार्यालयात बँकींग व्यवहार सुरु आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात रत्नागिरी...