LATEST ARTICLES

सावर्डेच्या गणेश गोसावीने पटकावला ‘राधाकृष्ण श्री-२०२६’चा मानाचा किताब

सोहम कुर्टेने जिंकला ‘राधाकृष्ण श्री मेन्स फिजिक्स-२०२६’चा किताब रत्नागिरी:- गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी व वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या...

पाली-माईनवाडीतील घरफोडीत १७ हजारांचा ऐवज चोरट्याने केला लंपास

खिडकीची लोखंडी ग्रील कापून चोरट्याचा प्रवेश ; टीव्ही, तांब्याची भांडी व टेपरेकॉर्डर चोरीस रत्नागिरी:- तालुक्यातील पाली माईनवाडी येथे बंद बंगल्याला लक्ष्य करून अज्ञात चोरट्याने घरफोडी...

चिपळूण परिसरात ‘हिरकणी’ वाघिणीचा दोन महिन्यांचा मुक्काम

चिपळूण:- कोयना अभयारण्यात सोडलेल्या वाघांना कोकणातील निसर्गाची भुरळ पडली आहे. या अभयारण्यात सोडलेली 'हिरकणी' तब्बल दोन महिने कोकणातील चिपळूण परिसरात वास्तव्यास होती. अनेकवेळा वन...

रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली

जलजीवन मिशन, शासकीय जमिनी आणि आरोग्य प्रश्नांवर सदस्य आक्रमक रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरून प्रचंड वादळी ठरली. जलजीवन मिशनमधील अनागोंदी कारभार,...

मुरुगवाडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरुगवाडा पांढरासमुद्र येथील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगार चालवणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रोनित निवास भोंगले...

लोटेत युनिलिव्हर कंपनीतून ७६ हजारांचा ऐवज लंपास

खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील युनिलिव्हर कंपनीचा ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची बाब समोर आली आहे. ट्रकमधून सर्फ एक्सेलची ७,६३२ पाकिटे गायब झाल्याचे...

गणपती उत्सवासाठी ४ विशेष रेल्वे गाड्या

रत्नागिरी:- गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान चार अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान वाढलेल्या प्रवासी वाहतुकीला प्रतिसाद...

आरंशा यादव यांनी स्विकारला उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार

रत्नागिरी:- उपविभागीय अधिकारी निलेश माईंनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी आता भारतीय पोलीस सेवा अधिकारी आरंशा यादव यांनी अधिकृतपणे रत्नागिरी उपविभागीय...

रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला

रत्नागिरी:- अलोरे शिरगाव पोलीसठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित रवींद्र सुर्वे खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय विनायक सुर्वे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा...

आश्चर्य! भर पावसात हापूसला फुटला मोहोर

रत्नागिरी:- हापूस आंब्याच्या हंगामाचे चित्र यंदा बदलत्या हवामानामुळे पुरते विस्कटलेले आहे. नेहमी हिवाळ्यात येणारा आंब्याचा मोहोर यंदा ऑगस्टच्या अखेरीस, म्हणजेच पावसाळ्यातच फुलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील...