LATEST ARTICLES

पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा: जिल्हाधिकारी

टंचाई नियोजनासाठी आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश रत्नागिरी:- निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही...

बोलेरोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक पसार

खेड:- घाणेखुंट परिसरात भरधाव बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेक गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. या अपघातानंतर संबंधित...

जनावरे चारण्याच्या वादातून वृद्धाला काठीने मारहाण

चिपळूण कुटरे खैरवाडी येथील घटना चिपळूण:- म्हैस मागे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाला काठीने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा...

मेर्वी येथे विहिरीत पडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

पावस:- वृद्ध महिला बाथरुम मध्ये जाते असे सांगून घरातून निघून गेली. बराच वेळ परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता ती विहिराच्या पाण्यात आढळली....

चौगले लावगण शिप रिपेअर कंपनीत शॉक लागून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चौगले लावगण शिप रिपेअर प्रा. लिमिटेड या कंपनीत स्टार्ट बोर्डच्या इंजिनवरील पंप रुममधील मोटार दुरुस्तीचे काम करताना कामगाराला शॉक लागला. उपचारासाठी प्राथमिक...

खानू येथे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर १६ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. खानू गावच्या...

घरडा केमिकल कंपनीत वायू गळती; कामगाराचा मृत्यू

खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीत वायू गळतीचा त्रास होऊन आवाशी (ता. खेड) गावातील एका स्थानिक कामगाराचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली...

गुहागर कोर्टासमोर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू

गुहागर:- चिपळूण-गुहागर मार्गावर गुहागर न्यायालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय वसंत कानसरे (वय ४५, रा. वरचापाट, दुर्गादेवीवाडी, गुहागर) असे...

सुनेने केली सासूच्या दागिन्यांची चोरी

चिपळूण शहरातील घटना चिपळूण:- कौटुंबिक नातेसंबंधांना तडा देणारी धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली असून, सासूच्या बंद घरातून सुनेनेच तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे...

शीळ धरणाने गाठला तळ; पाऊस लांबल्यास भीषण टंचाईचे संकट

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अवघ्या एका आठवड्यात तब्बल ०.३७ दशलक्ष घनमीटरने (घ.मी.) कमी झाला आहे. कडक ऊन आणि पावसाने...