LATEST ARTICLES

मुंबई–गोवा महामार्गावरील काम संथगतीने करणाऱ्या दोन ठेकेदारांना १६ कोटींचा दंड

रत्नागिरी:- मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकण वासीयांमध्ये साचलेला संताप अखेर सरकारी कारवाईच्या रूपाने व्यक्त झाला आहे. वर्षानुवर्षे दिरंगाई करणाऱ्या दोन मोठ्या ठेकेदार कंपन्यांवर राज्य...

रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

उक्षी-संगमेश्वर दरम्यानची घटना संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि संगमेश्वर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. साखळकोंड...

रत्नागिरीकरांवर कर वाढीची टांगती तलवार? निधीसाठी रनपकडे एकच पर्याय

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर सध्या ३५ कोटीरुपयांच्या देण्यांचा डोंगर असतानाच, आता १६ व्या वित्त आयोगाच्या जाचक अटींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राकडून मिळणारे 'कार्यप्रदर्शन अनुदान'...

कोकण रेल्वे मार्गावर ९४ ‘होळी स्पेशल’ गाड्या

खेड:- शिमगोत्सवात होळीस्पेशल गाड्यांना होणारी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेप्रशासनाने दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेमू स्पेशल १...

प्रतिबंधीत पानमसाला, तंबाखू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

राजापुरात ७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त राजापूर:- राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली फाट्याजवळ नाटे सागरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शासनाने जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधीत केलेला...

राजापुरात दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

गोवा बनावटीच्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई राजापूर:- राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली असून, सुमारे १ कोटी...

सैफुल्ला फकीर खून खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पऱ्याची आळी आणि गुरुकृपा मंगल कार्यालय परिसरात २०१६ साली घडलेल्या सैफुल्ला या फकिराच्या गोळीबार आणि खून प्रकरणाचा...

स्टोन क्रशरवर उंचावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

मानसकोंड येथील दुर्दैवी घटना संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील 'युनायटेड स्टोन क्रशर'वर काम करत असताना एका कामगाराचा उंचावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २६ फेब्रुवारी...

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामातील पेच सुटण्याची शक्यता

रत्नागिरी:- तालुक्यातील मिऱ्या येथील प्रलंबित समुद्र बंधाऱ्याच्या कामावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. मिऱ्या येथील समुद्र बंधाऱ्याचे अर्धवट राहिलेले काम आणि...

राजापुरात दीड कोटींचा मद्यसाठा जप्त

गोवा बनावटीच्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई राजापूर:- राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली असून, सुमारे १ कोटी...