LATEST ARTICLES

तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू

रत्नागिरी:- जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविल्यानंतर तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील...

जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसाच्या ‘रेड अलर्ट’मुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल...

म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक; पुलावरील वाहतूक बंद

दापोली:- रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक...

रत्नागिरी स्टेट बँक कॉलनीत विद्युत वाहिनीवर माड कोसळला

सुदैवाने जीवितहानी टळली रत्नागिरी:- शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात रविवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा आणि पावसामुळे श्री. संकेत चाळके यांच्या आवारातील माड...

थिबापॅलेस रोडवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस- सुरेशा पॉईट येथील कच्चा रस्त्यावर विदेशी मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद दशरथ चव्हाण...

रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा भाग कोसळला

सुदैवाने जीवितहानी टळली रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत केले असतानाच, आता या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका रत्नागिरी रेल्वे...

पाली येथील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरातील नागरिकांसाठी तसेच वाहन चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पाली उड्डाणपूल आजपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या...

धावत्या रेल्वेतून महिलेला ढकलून आत्महत्येचा प्रयत्न करणारा ‘तो’ निघाला फरार आरोपी

खेड:- खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मेटे परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अंजनी बौद्धवाडी येथील...

रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यात पहिले टेकऑफ

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा; रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण रत्नागिरी:- रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण रविवारी उजाडला. भारतीय...

कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

खेड:- कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटात दरड कोसळल्याची मोठी घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरडीसह...