LATEST ARTICLES

जांभारी येथील गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी तरुण अटकेत

संगमेश्वरच्या संशयितास दोन दिवसांची कोठडी रत्नागिरी:- जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभारी गावात घडलेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या धक्कादायक घटनेत पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक...

पानवल घवाळीवाडी येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेला होता तरुण रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पानवल-वाघधरा परिसरात आंबा बागेत औषध फवारणीसाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...

गोवंश हत्या, तस्करी विरोधात रत्नागिरी पोलीस आक्रमक; चार विशेष भरारी पथकांची स्थापना

रत्नागिरी:-/रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक आणि गोमांस विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे...

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी, सप्तलिंगी घाटात कोसळली दरड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सप्तलिंगी आणि निवळी घाट परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर...

वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडून तातडीने दखल, दोन दिवसांत कारवाईचे निर्देश रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त आणि...

रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून प्रवाशाने लांबवली सोन्याची चैन

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात एका अनोळखी प्रवाशाने रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून, वाटेत निर्जन स्थळी त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ...

रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी ठार

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान, फेन्सिंगच्या मागणीला पुन्हा जोर राजापूर:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली....

मिरजोळे-उक्षी मार्गावर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक; अनेक विद्यार्थी जखमी

रत्नागिरी:- मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर प्रचंड वाढला असून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. 1 जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत...

१२ वर्षांनंतर विश्वास खरे हत्या प्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप

गुहागर:- गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून आणि दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या खळबळजनक प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त...