LATEST ARTICLES

चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला साध्या कैदेसह ३९.५० लाखांचा दंड

आरडीसीसी बँकेने दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल देवरूख:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या देवरूख शाखेने दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात देवरूख न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय...

गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती; चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गटातील पाच जण समुद्राच्या लाटांमध्ये वाहून...

दोन वर्षांत दहा जणांचे शस्त्र परवाने केले रद्द

जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई रत्नागिरी:- स्वसंरक्षण आणि शेती संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यांचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दोन वर्षांत...

रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत...

राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी इंटेलिजन्स ब्युरो सतर्क

कोयना प्रकल्पाच्या सुरक्षा आराखड्याचा ३ दिवसांचा आढावा चिपळूण:- भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर संस्थेचे पथक पोफळीला दाखल झाले आहे. त्यांच्याकडून कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेचा...

गणपतीपुळे समुद्रकिनारी पाच पर्यटक बुडाले, शोध सुरू

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दोघांना वाचविण्यात यश...

रत्नागिरी उमरे येथे बदनामीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली

रत्नागिरी:- मदतीचा हात पुढे करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील एका ५२ वर्षीय प्रौढाला संभाषणाची ध्वनिमुद्रिका नातेवाईक आणि मित्रांना ऐकवण्याची व बदनामी करण्याची धमकी देत...

थिबा पॅलेस रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोड परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात पकडले. या कारवाईत अंमली पदार्थ...

जाकीमिऱ्या, काळबादेवीत ‘पाईल जेट्टी’ उभारण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सागरी दळणवळणाला आणि पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या आणि काळबादेवी या दोन प्रमुख...

जलतरण तलावांसाठी होणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याचे निर्देश

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी रत्नागिरी:- मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि जिल्ह्यात निर्माण झालेली संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर...