ताज्या बातम्या
Ratnagiri
scattered clouds
23.2
°
C
23.2
°
23.2
°
47 %
1.9kmh
27 %
Fri
23
°
Sat
32
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
28
°
LATEST ARTICLES
तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस तब्बल ३४ वर्षानंतर अटक
तस्करीमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा होता सहभाग; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील वेळास बाणकोट खाडी येथे १९९१ मधील चांदीच्या विटांची तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला ३५...
झाडावरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील करजगाव जानेश्वरवाडी येथील दत्ताराम जनार्दन नामोळे या ६७ वर्षाचा वृद्धाचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६.१५...
विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना जीवदान
लोवले येथे वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मौजे लोवले येथे एका कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच रानगव्यांना वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून...
दापोलीत अज्ञात चोरट्याने ७२ हजारांची रोकड लांबवली
दापोली:- तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी येथील भरणेवाडी रोडवरील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील ७२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली...
भाजपला मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
भाजप तालुकाध्यक्ष, हातीव सरपंचांसह ५ जणांवर गुन्हा दाखल
देवरुख:- भाजप पक्षाला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग मनात धरून संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुर्नवसन येथील तरुणाला मारहाण...
नवीन संच मान्यता निकषांविरोधात शिक्षण संस्थांचा एल्गार
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक संस्था समन्वय समितीचे आमदारांकडे निवेदन
रत्नागिरी:- दि. १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णयामुळे...
‘जिल्हा नियोजन’मध्ये 730.25 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
सिंधुरत्नसाठी शासनाने 500 कोटी देण्याचा ठराव
रत्नागिरी:- सन 2026-27 चा 730.25 कोटीचा प्रारुप आराखडा शासनाकडे पाठविणे आणि सिंधुरत्न समृध्द योजना पुन्हा सुरु करुन त्यासाठी 500...
रत्नागिरी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान’; अपहृत दोन अल्पवयीन मुलींची सुटका
रत्नागिरी:- मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’...
मांडकी येथे आजपासून रंगणार ‘ग्रामीण-कृषी-सहकार’ मराठी साहित्य संमेलन
चिपळूण:- महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक व...
राजिवडा येथे किरकोळ वादातून तरुणावर रॉडने हल्ला
तिघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली...













