ताज्या बातम्या
Ratnagiri
overcast clouds
30.3
°
C
30.3
°
30.3
°
73 %
5.5kmh
100 %
Thu
31
°
Fri
32
°
Sat
32
°
Sun
32
°
Mon
31
°
LATEST ARTICLES
जिल्ह्यात ‘ब्लॅक पँथर’चा वावर वाढला; २५ हून अधिक काळ्या बिबट्यांची शक्यता
रत्नागिरी:- मागील काही महिन्यात कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळे बिबटे आढळून येण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या काळ्या बिबट्यांची संख्या कोकणात गेल्या...
नाणीज-जुनामठ येथील अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज-जुनामठ येथील रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी पलायन करणाऱ्या संशयित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी...
टेटवली येथे १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू
दापोली:- तालुक्यातील टेटवली ब्राह्मणवाडी येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुष्मिता बिसाल मगर असे मृतं मुलीचे नाव...
तेली आळी येथे स्टीलच्या कड्याने तरुणाला मारहाण
रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील किरणा दुकांनाच्या समोर पुर्ववैमनस्यातून मारहाण झाली. स्टिलच्या कड्याने दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....
जप्त केलेली १ लाख ८५ हजारांची वाळू लंपास
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे महसूल विभागाने जप्त करून ठेवलेला सुमारे १ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा वाळू साठा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा...
कारमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणाचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील बोरज-आग्रेवाडी येथील एका ४५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुध आणण्यासाठी घराबाहेर पडलेला हा तरुण आपल्याच कारमध्ये डॅशबोर्डवर...
स्वगणना १००% पूर्ण करणारे ‘दळवटणे’ ठरले जिल्ह्यातील पहिले गाव
रत्नागिरी:- भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वगणना प्रक्रिया १००% पूर्ण...
पर्यटन हंगामात जिल्ह्यात इंधन तुटवडा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एप्रिल आणि मे महिना हा पर्यटनाचा मुख्य...
पत्नीने पोलीसात तक्रार केल्याचा रागातून पतीनेच घर पेटवून दिले
खेड:- तालुक्यातील कोतवली येथे एका संतापजनक घटनेत, पतीने स्वतःचेच राहते घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा...
जिल्ह्यात ३८ हजार ग्रामस्थांना टँकरचा आधार
टंचाईत वाढ ; सर्वाधिक टँकर रत्नागिरी तालुक्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाणाटंचाईची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सहा तालुक्यातील ४८ गावातील ११६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात...













