ताज्या बातम्या
Ratnagiri
light rain
26.5
°
C
26.5
°
26.5
°
85 %
3.1kmh
89 %
Wed
26
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
LATEST ARTICLES
रत्नागिरी नगर परिषदेची इमारत रंगवताना कामगार पडून जखमी
रत्नागिरी:- येथील नगर परिषद येथे रंगकाम करणारा कामगार पडून जखमी झाला. तेथील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंद...
‘श्रद्धा सबुरी लॉज’वर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश
रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, स्थानिक...
रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथे चायनीज सेंटर बाहेर तुफान राडा; एअरगन काढल्याने एकच खळबळ
रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात एका चायनीज सेंटरबाहेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुफान राडा झाल्याने एकच खळबळ उडाली. बहिणीने आपल्या मर्जीने लग्न केल्याच्या रागातून तिच्या...
आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद
देवरुख:- आंबा घाटात कोसळणाऱ्या दरडी, खचणाऱ्या रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक मंगळवारी दुपारपासून बंद...
महावितरणची केबल लांबवणाऱ्या चोरट्यास अटक
खेड:- तालुक्यातील लोटे येथून महावितरण कंपनीची ३० हजार रुपये किमतीची केबल चोरणाऱ्या चोरट्याच्या येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दत्तात्रेय शिवाजी गोडसे (२५ रा. नरळेवस्ती खिलारवाडी-सांगोला)...
एसटी अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी चालकाची निर्दोष मुक्तता
गुहागर:- तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे एसटी बसच्या अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्यातून आरोपी चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ (चिखली, कडमवाडी, गुहागर) यांची गुहागर एक न्यायालयाने...
चोरी प्रकरणातील संशयितास उत्तरप्रदेशमधून ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने चोरी करुन पळालेल्या संशयिताला उत्तर प्रदेश राज्यातील किशनपूर तालुक्यातून ताब्यात घेतले.
रामहित निषाद असे ताब्यात घेण्या आलेल्या संशयिताचे नाव...
आरजू कंपनीतील फसवणुकीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
थकीत पैसे न मिळाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा
रत्नागिरी:- आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे पैसे भरूनही त्याची परतफेड न झाल्याचा आरोप करत फसवणूक झालेल्या ग्राहकांनी...
पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात जिल्ह्यातील ३०४ गावांचा समावेश
नव्या मसुदा अधिसूचनेत नागरिकांकडून हरकती मागविल्या
रत्नागिरी:- केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबाबत नवी मसुदा अधिसूचना जारी केली...
शिष्यवृत्ती परीक्षेत दामले विद्यालयाची गरुडझेप; गुणवत्ता यादीत तब्बल २० विद्यार्थी
पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या...













