LATEST ARTICLES

गोळप येथे दोन सोन्याच्या अंगठ्यांची चोरी; घरकाम करणाऱ्या महिलेवर गुन्हा

रत्नागिरी:- कुंभारवाडी गोळप सडा येथे घरातील बेडरुममधून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश...

कशेडी बोगद्यासमोर अमोनिया गॅसचा टँकर पलटी

गॅसगळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगद्यासमोर गुरुवारी अमोनिया गॅस वाहून नेणारा एक टँकर चालकाचा ताबा सुटल्याने...

रत्नागिरीसह सहा जिल्ह्यांमध्ये कौशल्याधारित १२ महाविद्यालये

रत्नागिरी:- बदलत्या रोजगाराच्या संधी आणि उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने आता कौशल्याधारित महाविद्यालये सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा...

जगबुडी नदीत मॅगीचा कंटेनर कोसळून भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने मॅगीने...

दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

रत्नागिरीतील मोर्चात हजारो नागरिकांची उपस्थिती रत्नागिरी:- दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवार २३ जुलै रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक...

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई रत्नागिरी:- रस्ता विचारण्याच्या बहाण्याने वाटचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला...

सामायिक जमिन बळकावण्याचा प्रयत्न; ३ जणांवर गुन्हा दाखल

कालुस्ते येथील घटना चिपळूण:- तालुक्यातील कालुस्ते ग्रामपंचायतीसमोर असलेल्या फिर्यादींच्या सामायिक जमिनीत कोणताही हक्क नसताना बेकायदेशीररीत्या कंपाऊंड भिंत, गेट, कुलूप आणि पत्र्याची शेड बांधून ताबा घेतल्याची...

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; एकाला अटक

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर तालुक्यातील एका गावात २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली. संशयित नरेश काशीराम गुरव याने घरात कोणी...

पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम; आज जिल्ह्याला यलो अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला सलग तीन दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात दिवसा पावसाची विश्रांती आणि रात्रीत मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या...

विरोधकांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन राजकीय स्वार्थासाठी हायजॅक केले

मंत्री उदय सामंत यांचा गंभीर आरोप रत्नागिरी:- नीट परीक्षा आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत...