LATEST ARTICLES

वाशिष्ठी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- शहरातील पेठमाप येथील रहिवासी व नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला १७ वर्षीय बिलाल मुश्ताक पोटे याचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी...

श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य...

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पाऊणेदोनशे कोटींचा विकास निधी अद्यापही अखर्चित

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल पाऊणेदोनशे कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर...

अखेर ‘जीवन प्राधिकरण’च्या निवृत्तीधारकांची पेन्शन जमा

दोन महिन्यांपासून रखडली होती पेन्शन   रत्नागिरी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून रखडल्याने निवृत्तीधारक मेटाकुटीस आले होते. विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून पेन्शनबाबत कोणतीच माहिती...

जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी

उकाड्यापासून दिलासा, पण आंबा बागायतदार चिंतेत रत्नागिरी:- जिल्ह्यात आज पहाटेपासूनच हवामानात अचानक बदल होऊन रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही...

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरी

चिपळूण:- दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात भामट्यांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर...

संगमेश्वरमधून बेपत्ता झालेला १२ वर्षीय बालक मुंबईत सुखरूप

संगमेश्वर:- तालुक्यातील लोवले येथून अचानक बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा शोध लागला असून, तो मुंबईत सुखरूप सापडला आहे. त्याचे कोणी अपहरण केलेले नसून, आई-वडील...

४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता

चार जणांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप चिपळूण:- चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय युवकाने पोलिसांसाठी चार पानांचे पत्र लिहून तो बेपत्ता झाल्याने...

मारुती मंदिर येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर जवळील विश्वनगर परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने तांत्रिक बाबींचा वापर करून एका व्यक्तीच्या...

आस्थापनांना ‘पॉश’ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत विविध खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात...