LATEST ARTICLES

ढोल ताशांच्या गजरात कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक उत्साहात

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जायघोषात…. ढोल ताशां चागजर सोबत फुलांची उधळण.. करीत कर्ले-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक...

आईला मुलाने केली मारहाण; गुन्हा दाखल

चिपळूण:- शहरातील मुरादपूर- भाईवाडी येथे २२ वर्षीय तरुणाने आईला मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. यात आईच्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी चिपळूण पोलिसात मुलाविरोधात...

कोतवडे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे लावगणवाडी येथे नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस घडली. विश्राम कृष्णा परवडे (६७, रा....

वनविभागाकडून फरार सूत्रधाराचा शोध सुरू

चिपळूण:- व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणात चौघांना मुद्देमालासह जेरबंद केल्यानंतर फरार असलेल्या पाचव्या संशयित आरोपीच्या मागावर वनविभागाचे पथक आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय असल्याने...

राजापूरात उभारणार वन्यजीव प्राथमिक उपचार केंद्र

राजापूर:- पश्‍चिम घाटाच्या विविधांगी वनसंपदेचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जंगलपरिसरामध्ये विविध दुर्मिळ प्राणी-पक्ष्यांसह अन्य वन्यजीवांचे वास्तव्य राहीलेले आहे. विविध कारणास्तव जखमी होणार्‍या या वन्यजीवांवर...

मिरकरवाडा बंदरावरील मच्छी विक्रेत्या महिलांना नोटीस

ऐन गणेशत्सवात प्रशासन आणि विक्रेते आमने सामने रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरावर नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्यावर मच्छी विक्रेता महिला दुतर्फा बसून मच्छी विक्री करतात. त्यासंदर्भात मिरकरवाडा बंदर...

कशेडी घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीस गुरुवारी (५ सप्टेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला....

बाप्पाची स्वारी.. भक्तांच्या घरी!

बाजारपेठेत मोठी उलाढाल; घराघरात चैतन्याचे वातावरण रत्नागिरी:- कोकणातील सर्वात महत्वाचा समजला जाणार्‍या गणोशोत्सवाची सुुरुवात आजपासून होणार आहे. आज शनिवारी प्रत्येक घरी बाप्पाचे वाजात गाजत आगमन...

अडीच हजार शाळांमध्ये बसणार सीसीटीव्ही

रत्नागिरी:- बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनस्तरावरही याची गंभीर दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २...

गणेशोत्सव काळात सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी: ना. सामंत

रत्नागिरी:- गणेशोत्सव जिल्ह्यामध्ये शांततेत पार पडावा. गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत व सुखकर व्हावा, महामार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळावी. महामार्गावर गणेश भक्तांच्या मदतीसाठी...